निर्मिती संस्था :साई निर्मल क्रिएशन
निर्माता :कविता विक्रमसिंह पाटील
दिग्दर्शक :कविता विक्रमसिंह पाटील
कथा :कविता विक्रमसिंह पाटील
पटकथा :कविता विक्रमसिंह पाटील
संगीत :तेजस चव्हाण
पार्श्वसंगीत :कविता विक्रमसिंह पाटील
छायालेखन :बाबा लाड
संकलक :बी. महंतेश्वर
गीतलेखन :कविता पाटील
नृत्य दिगदर्शक :संग्राम भालकर
पब्लिसिटी डिझाईन :कुंदन सिंग
कलाकार :पवित्र धारा, मनजित माने, धनंजय पोलादे, धनंजय पाटील, प्रिया पाटील, सुमेधा दातार, मनीषा चव्हाण, अमोल चव्हाण, सुंदर जोग
पार्श्वगायक :आदर्श शिंदे
गीते :१) टोपीवाल्या सायबानं गाडी केली कसबानं... २) या जगी नसेन मी...
कथासूत्र :पालकांना आपल्या मुलीचे लग्न उरकून टाकले की फार मोठी जबाबदारी पार पडल्याचे समाधान वाटते. पण पुढे त्या मुलीचे काय होईल, तिचे स्वातंत्र्य कसे असेल, तिच्या वाट्याला नक्की कसे जगणे येईल,याचा विचार सर्वच पालक करत नाहीत.मुलींच्या लग्नानंतरच्या भविष्याच्या प्रश्नाचा उहापोह करणारा चित्रपट.